1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आर्थिक गुन्हगारी कायद्यांतर्गत 86.41 टक्के निधी जप्त

Spread the love

नवी दिल्ली: मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) आणि फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 (FEOA) द्वारे गुन्ह्याचा खटला चालवणारे विशेष न्यायालय बँकांसह वैध व्याज असलेल्या तृतीय पक्ष दावेदाराला मनी लॉन्ड्रिंगमध्ये गुंतलेली कोणतीही मालमत्ता/संपत्ती पुनर्संचयित करता येते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांनी त्यांच्या कंपन्यांद्वारे निधी काढून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक केली ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एकूण 22,585.83 कोटी रुपयांचा तोटा झाला अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

अधिक तपशील देताना, मंत्री म्हणाले की 15.03.2022 पर्यंत, पीएमएलएच्या तरतुदींतर्गत 19,111.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 15,113.91 कोटी रुपयांच्या मालमत्तेची परतफेड करण्यात आली आहे. याशिवाय, भारत सरकारद्वारे 335.06 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

मंत्री पुढे म्हणाले की, 15.03.2022 पर्यंत, या प्रकरणांमध्ये एकूण फसवणूक झालेल्या निधीपैकी 84.61% ताब्यात/जप्त करण्यात आला आहे आणि बँकांच्या एकूण नुकसानापैकी 66.91% बँकांना परत करण्यात आला /भारत सरकारद्वारे जप्त करण्यात आला. येथे नमूद करणे उचित आहे की 15.03.2022 पर्यंत, एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँक समूहाने, अंमलबजावणी संचालनालयाने त्यांच्याकडे सोपवलेल्या मालमत्तेची विक्री करून 7,975.27 कोटी रुपयांची वसुली केली, असेही मंत्र्यांनी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    यवतमाळच्या धीरज जगतापला धर्मांतर प्रकरणात कानपूरमध्य...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveधर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक उत्तर प्रदेशमध्ये सध्या धर्मांतराचा...

    करचुकवेगिरी केल्यास छापेमारीत सर्व मालमत्ता जप्त होणार

    February 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिली : यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये बदल होईल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र, आयकरात ...

    संविधानामुळे समतेचे राज्य आले; फडणवीस

    December 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे देशात समतेचे राज्य आले. व्यक्ती हा जन्माने नव्हे, तर कर्...