1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत गुरूवारी आसाममध्ये शांतता मेळावा

Spread the love

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 28 एप्रिल रोजी आसामला भेट देणार आहेत. सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला पंतप्रधान आंगलाँग जिल्ह्यातल्या दिफू येथे ‘शांतता, एकता आणि विकास’ मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

भारत सरकार आणि आसाम सरकारने कारबी अतिरेकी संघटनांबरोबर अलिकडेच सहा ‘मेमोरंडम ऑफ सेटलमेंट (एमओएस) केले. यामुळे या प्रदेशात शांततेच्या नवीन युगाला प्रारंभ झाला आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शांतता, एकता आणि विकास’ मेळाव्यामध्ये पंतप्रधान मार्गदर्शनपर भाषण करणार असून त्यामुळे इथे राबविण्यात येत असलेल्या शांतता उपक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.

या दौ-यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते दिफू येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय, पश्चिम कारबी आंगलाँग येथे पदवी महाविद्यालय आणि कोलोंगा पश्चिम कारबी आंगलाँग येथे कृषी महाविद्यालयाची पायाभरणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी 500 कोटींपेक्षाही जास्त खर्च अपेक्षित आहे.

या प्रकल्पांमुळे राज्यात कौशल्य आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते अमृत सरोवर प्रकल्पांचा शिलान्यासही करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 1150 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    कृषि कायदे २६ नोव्हेंबरपर्यंत मागे घ्या, अन्यथा…; रा...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेले कृषि कायदे रद्द करण्यात यावे...

    आता जम्मू काश्मीरमध्येही मुद्रांक शुल्क कायदा

    May 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveजम्मू-काश्मीरमध्ये केंद्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक कायदा लागू होणार आहे. त्यामुळे जम्मू- काश्मीर राज्यातील...

    कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा तोंड वर काढले…. !

    June 17th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: देशातील काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. कोरोना रुग्णांची वाढती सं...