1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची ॲड कनिष्क जयंत यांची मागणी

aryan-khan-drugs-case
Spread the love

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या कामावर संशय व्यक्त करत अनेक आरोप करण्यात आले आहे. यातच रविवारी पंच प्रभाकर साईलने केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपामुळे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.

यानंतर आता ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

ॲड. कनिष्क जयंत यांनी १२ आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या लोकांनी एकत्र येऊन कट कारस्थान करत आर्यन खानचे अपहरण केले आणि त्याच्या वडिलांकडून म्हणजेच शाहरुख खानकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    केंद्रसरकार तामिळनाडूसोबत हिंदी भाषेचा वापर करू शकत ...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने केंद्र सरकार तामिळनाडूसोबत कार्यालयीन व्यवहार करताना हिंदी भाषेच...

    “2024 मध्ये मोदींची हकालपट्टी निश्चित”; ...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या एका वक्तव्याने सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी ...

    शिंदे सरकारकडून घेण्यात आले मोठे निर्णय; पेट्रोलचे द...

    July 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज १४ जुलै (गुरुवारी) बैठक झाली. या बैठकीमध्ये मोठे निर्णय शिंदे- फडणवीस स...