1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

टीम इंडियामध्ये पाच पदांसाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

rahul- dravid.jpg
Spread the love

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह पाच पदांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अर्ज मागवले आहेत. वरिष्ठ पुरुष संघासाठी मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी क्रीडा प्रमुख या पदांसाठी बीसीसीआयने अर्ज आमंत्रित केले आहेत. २६ ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उर्वरित पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर आहे.

टी-२० विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आपले पद सोडतील. शास्त्रींच्या जाण्यानंतर भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड ही जबाबदारी स्वीकारेल, अशी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राहुल द्रविडने प्रशिक्षक होण्यास संमती दिली आहे. द्रविडचा करार प्रथम २०२३ पर्यंत असेल. अहवालानुसार, द्रविडने टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शवली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला भेटून त्यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी विनंती केली होती आणि त्याने ते मान्य

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शेतकऱ्यांनी दिली ‘भारत बंद’ची हाक

    September 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveशेतकरी बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ४० शेतकरी संघटनांचे प्रतिनिधि...

    भ्रष्ट देशाच्या यादीत आपला भारत ‘या’ स्थ...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील भ्रष्ट देशांची यादी जाहीर करण्यात आली असून, 180 देशांच्या या यादीत भारत 80 व्या स्थानावर आहे. भारताच...

    दक्षिण भारतात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love28 जणांचा मृत्यू, 200 रेल्वे गाड्या रद्द मागील काही दिवसांपासून दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाने ह...