1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मोठा दिलासा! मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये घट

covid cases-thefreemedia
Spread the love

२४ तासांत ११,६४७ नवे रुग्ण

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मागच्या चार दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत आहे. कोरोनाच्या बाबतीत मुंबईतून काही दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरमध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट झाली आहे.

मुंबईत मागच्या २४ तासांत कोरोनाचे ११६४७ नवे रुग्ण आढळून आले असून, या कालावधीत कोरोना संसर्गामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चार दिवसांपूर्वी येथील कोरोना पॉझिटिव्ह दर ३०% होता. तर मागच्या २४ तासात शहरात ६२०९७ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

देशात कोरोना संक्रमणाचा आलेख पुन्हा वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख ९४ हजार ७२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ६०,४०५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात कोरोनाचे ९ लाख ५५ हजार ३१९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट ११.०५ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या ४,८६८ एवढी झाली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आता अशोक चव्हाण, अमित देशमुख, अर्जुन खोतकारांच्या मा...

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार राज्याच्या सत्तेवर आले, तेव्हापासून राज्यातील घोटाळेब...

    भंडाऱ्यात पोषण आहारात प्लॅस्टिकचे तांदूळ

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअधिकारी म्हणतात हे तर फोर्टिफाईड तांदूळ अंगणवाडीमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत दिला जाणाऱ्या पोषण...

    महाराष्ट्रात पुन्हा खंजीरचं राजकारण

    May 12th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेनं पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता बळकावल्याचा आरोप भाजप...