1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शिंदे सरकारकडून घेण्यात आले मोठे निर्णय; पेट्रोलचे दर कमी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

eknath-shinde-thefreemedia
Spread the love

नागपूर: महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज १४ जुलै (गुरुवारी) बैठक झाली. या बैठकीमध्ये मोठे निर्णय शिंदे- फडणवीस सरकारकडून घेण्यात आले. बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी इंधनाचे दारावरील व्हॅट कमी करण्याची निर्णय राज्य सरकारने घेतला होता ,आज रात्री मध्य रात्री पासून पेट्रोल डिझेलचे नवीन दर लागू होणार. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार. नगर अध्यक्ष आणि सरपंच यांची थेट निवडणूक होणार. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले इतर महत्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे.

गुरूवार दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात:

Claim Free Bets
  • पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय.

( वित्त विभाग)

  • राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.

(नगर विकास विभाग)

-केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार

(नगर विकास विभाग)

  • नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार

(नगर विकास विभाग)

  • राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.

(ग्रामविकास विभाग)

-अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

-महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.

(ग्रामविकास विभाग)

-बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.

(पणन विभाग)

  • आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार (सामान्य प्रशासन विभाग)

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    तिन्ही कृषी कायदे मागे घेणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी...

    November 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदीड वर्षांच्या काळानंतर करतारपूर कॉरिडॉर पुन्हा खुला झाला आहे. जगण्यात सेवेचा मार्ग स्वीकारल्याने आयुष्य सफ...

    ‘आप’ मुंबईत मोफत सुविधा देणार? इतर पक्षा...

    June 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई- शिवसेना, भाजपा, काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात संघर्ष सुरू असताना मुंबईकरांना नवा पर्याय दे...

    वानखेडे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याची ॲड...

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच...