1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे नियोजन – मुख्य निवडणूक अधिकारी

Spread the love

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला असून ग्रामीण भागात मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येतील, असे प्रतिपादन प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आयोजित पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मिलींद शंभरकर, उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, साताराचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पुण्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, सोलापूरच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, साताराच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे आदी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभेचे नियोजन करावे. नवमतदार आणि गावात नुकतेच विवाह होऊन आलेल्या महिलांची शिबिराच्या माध्यमातून मतदार यादीत नोंदणी करण्यात यावी. मतदार यादीत दिव्यांग मतदारांची नोंद घेण्यात यावी. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 13 व 14 नोव्हेंबर तसेच 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी सर्व मतदान केंद्र, मोठी महाविद्यालये, औद्यागिक क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी स्वयंसेवी

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सरकारी कर्मचा-यांना दिवाळीची मोदींकडून भेट

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहागाई भत्त्यात 3% वाढ मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे....

    गांधीजीवर तयार झालेले ‘हे’ चित्रपट प्रत्...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रपिता महात्मा गांधींनी केवळ देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले नाही. तर संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्ग अवलं...

    ‘मंत्र्यानो…!!! तुमची दिवाळी गोड होऊ देण...

    September 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत...