1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“देश हिंदुत्व विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल”, नाना पटोलेंचे प्रतिपादन

nana patole
Spread the love

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेस मुख्यालयात गांधी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी देश हिंदुत्व विचाराने नाही तर गांधी विचाराने चालेल असे प्रतिपादन केले.

“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आजच्याच दिवशी नथुराम गोडसे नामक आतंकवाद्याने हत्या केली. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत. आणि त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहणार. भारत देशाने तसेच संपूर्ण जगाने गांधी विचार स्विकारलेला आहे तो कधीही संपणारा नाही. त्यामुळे देश हिंदुत्वाच्या विचाराने नाही तर गांधी विचारानेच चालेल”असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

दरम्यान काँग्रेस मुख्यालयात गांधी पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस नेत्यांकडून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले. तसेच महात्मा गांधी यांच्याबद्दल खोटा इतिहास सांगून त्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न केला जात असून
हा अपप्रचार थोपवण्यासाठी सजग रहा, सतर्क रहा. स्वातंत्र्याच्या लढाईप्रमाणे गांधी विचाराची लढाई सुरु ठेवा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले आहे.

या देशाला गांधींजीनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवून दिले. गांधीजींची अहिंसेची शिकवण जगाने स्विकारलेली आहे. गांधी एक व्यक्ती नसून

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जो गोवा जिंकतो, तो दिल्ली जिंकतोच: काँग्रेस नेते चिद...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआगामी काळात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत असल्याने देशातील राजकीय पक्षांनी आत्तापासूनच तयारी करण्यास सुरुवा...

    बाळासाहेब ठाकरे नसते; तर मोदींचे अस्तित्व केव्हाच सं...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र शिवसेना-भाजपमधील वाकयुद्ध शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर सुरुच आहे. दोन्ह...

    ‘….नाही तर, दिल्लीत दोन दिवस लॉकडाऊन करा...

    November 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशाची राजधानी दिल्लीत वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्टाने दिल्ली दोन दिवसांचा लॉकडाऊन लावण्य...