1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राजकीय नेते-कार्यकर्त्यांकडून पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे- जयंत पाटील

Jayant Patil
Spread the love

सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना मागील काही वर्षांपासून राज्यात राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्याकडून पोलिसांना दमबाजी करण्याचे, बदलीची धमकी देण्याचे प्रकार वाढले असल्याचे पाटील म्हणाले आहेत.

यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की,’पोलिसांना फोन करून दम देण्याची प्रथा आता वाढली आहे. ‘हे करा, ते करा, बघतोच तुम्हाला, इकडं घालवतो, तिकडे घालवतो’ असं बोललं जातं. त्यांना नोकरीच करायची असते, पण ही लोकं काम करत असतात. मागेच पोलिसांनी चोरांचा पाठलाग करून सोनं, दागिणे हस्तगत केलेले नागरिकांना माझ्याच हस्ते परत दिलेत. ही खरी सेवा असते. ज्याचं सोनं चोरी जातं त्याचं सर्वस्व जातं, त्यामुळे हे सोनं परत मिळाल्यावर हे नागरिक पोलिसांना खूप आशीर्वाद देत असतील, याची मला खात्री आहे,’ असेही ते म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    केंद्राने सिलेंडरचे भाव, लोकांनी कमी स्वयंपाक करावा ...

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात इंधनासोबतच घरगुती गॅस सिलेंडर, डाळी, भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. दरम्यान महिला व बालकल्याण...

    प्रवीण दरेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

    September 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे असे वक्तव्य विधानपरिषदेचे विराेधी पक्षनेते प्...

    शिवसेनेचे पाय नागपुरात घट्ट रोवले पाहिजे: शिवसेना खा...

    April 21st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: शिवसेनेला नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजे. नागपूरमध्ये राज्याचीउपराजधानी असून हिंदुत्त्वाचा गड आहे. ...