1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आसाम येथील पूरस्थिती गंभीर ; ७३२ गावे पाण्याखाली

flood
Spread the love

आसाम येथील पूरची स्थिती भयावह झाली आहे. यंदा आसाम येथे पावसाळा हा तीन महिने उशीरा सुरु झाला.

एकूण १६ जिल्ह्यातून २.५८ लाख लोक या पुरामुळे प्रभावित झाले, असे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.

कामरूप येथील पानीखैती गावात पूरग्रस्त स्थितीमुळे घर पाण्याखाली आले आहे. अनेक शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले आहे.

Claim Free Bets

लखीमपूर येथे १.०५ लाख लोक तर माजुली येथे ५७,२०० पेक्षा अधिक, धेमाजी येथे जवळजवळ ३५,५०० लोक पुरामुळे पुरामुळे प्रभावित झाले. एएसडीएमएने सांगितले की, सध्या ७३२ गावे पाण्याखाली गेली आहेत आणि संपूर्ण आसाममध्ये २४.७०४. ८६ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

मदत कार्य येथे चालले आहे. आतापर्यंत ६,२१८ लोकांचे स्थानांतर २४ रिलीफ कॅम्पमध्ये करण्यात आले आहे.

स्थानिक रहिवासी कमला सांगतात की, ‘सुमारे तीन दिवसांपूर्वी पुराचे पाणी माझ्या घरात शिरले.

माझी मुले अभ्यास करू शकत नाहीत. जेवणाची व्यवस्था नाही.

मी या अशा परिस्थितीत कशी राहील? आणखी एक स्थानिक रहिवासी अली सांगतात की, २०० हून अधिक घरे पुरामध्ये पाण्याखाली गेली आहेत.

आतापर्यंत कोणीही आमच्या मदतीला आले नाही.

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. आसाममध्ये लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

ब्रह्मपुत्रा नदीची धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मोदी सरकारचा मोठा निर्णय! 2024 पर्यंत बनवता येणार पक...

    December 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveप्रधानमंत्री आवास योजनेला मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देशातील जनतेच्या कल्याणासाठी शासनाला विविध योजना तयार क...

    आजपासून नागपुरातही सुरु झाले १२-१४ वयोगटातली मुलांचे...

    March 16th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: भारताने आज १६ मार्च २०२२ पासून १२-१४ या वयोगटातली मुलांची कोरोनाच्या विरोधात लसीकरणाची सुरुवात केली...

    केजरीवाल सरकारचे इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर

    January 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात दिल्लीचे अरविंद ...