1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘हा नेहरूंचा नाही तर मोदीजींचा नवा भारत’

narendra modi
Spread the love

भाजपचा थेट चीनला इशारा

भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. यावर चीनने आक्षेप घेतला होता. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताचे राजकारणी नियमितपणे इतर कोणत्याही राज्याप्रमाणे अरुणाचल प्रदेशला भेट देतात. भारतीय नेत्यांच्या भारताच्या राज्याच्या दौऱ्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपाचं कारण समजण्यापलीकडे आहे, असं प्रत्युत्तर परराष्ट्र मंत्रालयाने चीनला दिले आहे. दरम्यान यावरून आता भाजपाकडूनही प्रतिक्रिया येत आहेत.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावरून आपल्या ट्विटच्या माध्यमातून थेट चीनलाच इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,’अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि युद्धाच्या पोकळ धमक्या द्यायला हा नेहरूंचा नाही तर मोदीजींचा नवा भारत आहे हे चीनने लक्षात ठेवावे.’

दरम्यान, भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या तथाकथित अरुणाचल प्रदेशला चीन मान्यता देत नाही आणि भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्याला तीव्र विरोध करतो, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले होते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंतप्रधान मोदींनी सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढी...

    June 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the love सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानवी संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदींनी हे निर्देश दिले...

    दिपाली चव्हाण यांना मृत्यूनंतरही न्याय मिळत नसल्याची...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअमरावती जिल्ह्यातीथ मेळघाट शिवारातील हरिसाल येथे वनविभागात आर एफ ओ पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यां...

    कृषि कायदे २६ नोव्हेंबरपर्यंत मागे घ्या, अन्यथा…; रा...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएक वर्षापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने आणलेले कृषि कायदे रद्द करण्यात यावे...