1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

वरूण गांधीनी वाजपेयींचा video शेअर करून मोदी सरकारला दिला घरचा आहेर !

Spread the love

देशात मागील ११ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना कोणताही न्याय मिळालेला नाही. याचे पडसाद देशभर उमटत आहेत. भाजप खासदार वरुण गांधी यांनी शेतकरी आंदोलनाचे जाहीर समर्थन करत अलीकडे मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

वरुण गांधी यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणाचा काही भाग शेअर करून पक्षाला ‘आरसा’ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जे भाजपचे सर्वोत्तम नेते मानले जातात. व्हिडिओमध्ये वाजपेयींनी तत्कालीन इंदिरा सरकारला इशारा दिला की शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करू नका.

युपीतील पीलीभीतचे खासदार वरुण गांधी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या १९८० च्या भाषणाची एक छोटीशी क्लिप ट्विटरवर पोस्ट केली, ज्यात वाजपेयींनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि तत्कालीन इंदिरा गांधी सरकारला त्यांच्या दडपशाहीविरुद्ध इशारा दिला होता. गांधींनी ट्विट केले की, ‘मोठ्या हृदयाच्या नेत्याकडून सुज्ञ शब्द …’

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जगातील सर्वाधिक सुरक्षित शहराच्या यादीत ‘महारा...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची...

    मूळचे नागपूरचे असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पु...

    April 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पुढील लष्करप्रमुख असतील आणि ते जनरल एमएम नरवणे यांची जागा घेतील, जनरल ए...

    पहिल्या २ तासात ४ राज्यांमध्ये भाजप सुसाट; पंजाबात प...

    March 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात तब्बल ३७८ दिवस झालेलं राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलन, त्यानंतर मोदी सरकारने घेतलेली शरणागती, कोरोनान...