1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सावरकरांनी उर्दूत गझल लिहल्यात, ते मुस्लिमांचे शत्रू नव्हते; मोहन भागवत

Spread the love

वीर सावरकर मुस्लिमांचे शत्रू नव्हते आणि त्यांनी उर्दूमध्ये गझल लिहिली होती, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी म्हटले आहे. सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, स्वातंत्र्यापासून वीर सावरकरांविषयी लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे. पण आता लोक या पुस्तकाद्वारे वीर सावरकरांना ओळखू शकतील. त्यानंतर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि योगी अरविंद आहेत. त्यांच्याबद्दल योग्य माहितीही लोकांना उपलब्ध करून दिली जाईल.

सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी सावरकरांबद्दल भाष्य करणाऱ्या विरोधी पक्षांना लक्ष्य केले. भागवत म्हणाले की आजही भारतात वीर सावरकरांविषयी माहितीचा अभाव आहे, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आलमारीत सापडले 142 कोटीचे घबाड

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआयकर विभागाने हैद्राबाद येथील हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर छापेमारी केलीय. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाच...

    यवतमाळच्या धीरज जगतापला धर्मांतर प्रकरणात कानपूरमध्य...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveधर्मांतरण प्रकरणात उत्तर प्रदेश ATS ने केली यवतमाळच्या धीरज जगतापला अटक उत्तर प्रदेशमध्ये सध्या धर्मांतराचा...

    राहुल गांधीच्या ‘त्या’ मताशी अमेरिका असहमत

    February 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवॉशिंग्टन – चीन आणि पाकिस्तानला भाजपशासित केंद्र सरकारनेच एकत्र आणल्याचा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी के...