1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यसरकार विरोधात एफआरपी मुद्यांवर आंदोलन करणार; सदाभाऊ खोत आक्रमक

Sadabhau Khot
Spread the love

शेतकऱ्याना कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम दिली जात नसल्याने याविरोधात राज्य सरकरांकडूनही काहीच कारवाई होत नसल्याचे दिसते. दरम्यान या विरोधात आता माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी सन्घटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. 5 ऑक्टोबर पासून सोलापूर जिल्ह्यातून राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा खोत यांनी दिला आहे.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा थकीत एफआरपीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या विरोधात शेतकऱ्याकडून अनेकवेळा आंदोलने देखील करण्यात आलेली आहे. त्याकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या विरोधात आता शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून “जागर एफआरपीचा, एल्गार ऊस उत्पादकाचा” या आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा आज दिला.

याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले की, एफआरपीच्या तीन तुकड्यांचा प्रस्ताव राज्य सरकारनेच दिला आहे. याआधी सहकार मंत्र्यांच्या दारात आंदोलन करणारे आता गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करीत खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावरही टीका केली. राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे फक्त नौटंकी आहे. त्यांच्या आंदोलनामुळे काहीही होणार नसल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचे नाव

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजकारणात सध्या एकमेकांबद्दलचा आदर, सन्मान, मोठेपणा हे शब्द परावलीचे झाले आहेत. सध्या एकमेकांवरची चिखलफेक ए...

    शेतकऱ्यांनी दिली ‘भारत बंद’ची हाक

    September 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveशेतकरी बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ४० शेतकरी संघटनांचे प्रतिनिधि...

    विधानसभेला लाल किल्ल्याशी जोडणारा टनल सापडला

    September 3rd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveदिल्ली विधानसभेत गुरुवारी एक बोगद्यासारखी रचना सापडली आहे. एएनआय शी बोलतांना दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम ...