1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र नाही’; गिरीश महाजन

Girish-Mahajan -thefreemedia
Spread the love

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. जळगावमधील जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या अटकेनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, संजय राऊत यांच्यावर तत्काळ कारवाई झालेली नाहीये. तक्रार आली आणि कारवाई झाली, असे झालेले नाही.

बहुचर्चित पत्राचाळ प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती. त्यांना अनेकदा समन्स आले, चौकशीला बोलावले. पण, त्यांनी सहकार्य केले नाही. म्हणून ईडी त्यांच्या घरी गेली. ईडी सहजासहजी, अशी कारवाई करीत नाही किंवा अटक करीत नाही. संजय राऊत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही आहात. स्वतःला तुम्ही काय समजता, जरा अंतर्मुख होऊन विचार करा.

आता लोकांना भावनिक आवाहन करून काहीही उपयोग नाही. काहीही आरोप करण्यात अर्थ नाही. नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनाही संधी देण्यात आली होती. तशीच संधी संजय राऊतांनाही दिली गेली. पण, त्यांनी टाळाटाळ केली. ईडीने सखोल चौकशी करूनच त्यांना अटक केली आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय. हा विरोधकांचा आरोप चुकीचा, विरोधकांना असे बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असेही महाजन म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता?

    November 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveउपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतायत बघा.. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या घातक प्रकाराबद्दल जगभरातील ...

    अयोध्या प्रकरणी राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास...

    May 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत...

    कृषी विद्यापीठाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करावा...

    March 16th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: महाराष्ट्र राज्य कृषी विभाग समन्वय महासंघाच्यावतीने नागपूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...