1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूर जि.प. निवडणूक; अनिल देशमुखांनी गमगवल्या 3 जागा

anil deshmukh2
PC: ANI
Spread the love

नागपूर जिल्हा परिषदेत एकूण १६ तर पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी मतदान झाले होते. जिल्हा परिषदेसाठी आघाडी करण्याची साद शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला घातली होती. मात्र राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे शिवसेना, आघाडी व भाजपात स्वबळावर लढत झाली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीच्या चार जागांपैकी २ जागांवर भाजपाने तर एका जागेवर शेकापने विजय मिळविला आहे. ओबीसी आरक्षणामुळे नागपूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या ४, काँग्रेसच्या ७, शेकापची १ तर भाजपाच्या ४ जागा रद्द झाल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी एकूण ७९ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समित्यांच्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये शिवसेना जिल्हा परिषदेच्या १६ तर पंचायत समितीच्या ३१ जागांवर पोटनिवडणूक लढवत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीदेखील इतक्याच जागा लढवत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    समतादूत प्रकल्पच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यां...

    July 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveहिंगणा: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहेब आम्बेडकर संशोध...

    नागपूर मनपात ”वरून कीर्तन अन् आतून तमाशा”

    June 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर मनपा निवडणुकीच्या तोंडावर गटबाजीमुळे काँग्रेस भाजप पक्ष हैराण नागपूर :- आगामी मनपा निवडणुकीच्या तोंड...

    सायगव्हाण शाळेत अधिका-यांनी रोवली प्रेरणादायी मार्गद...

    February 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveविदर्भातील वर्धा जिल्हा महात्मा गांधीच्या कार्यप्रणालीचे उगमस्थान म्हणून ओळखला जातो. सेवाग्राम हे त्यांच्या...