1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणावा लागेल; प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar - thrfreemedia
Spread the love

मुंबई :- राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल, महाराष्ट्राची जनता हे पाहतेय. राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार होणार असल्याचा गंभीर आरोप वंचित च्या प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन रणसंग्रामाला सुरुवात झाली असून सहावा उमदेवार शिवसेनेचा आणि भाजपाचा देखील आहे. साखर कारखानदारी आणि सहकार क्षेत्राचा अभ्यास असलेले राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार भाजपाचे सहावे उमेदवार आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या (NCP) गडाला भगदाड पाडण्याचा जोरकस प्रयत्न भाजपाने चालवलेला आहे.

धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे प्रत्यक्षात भाजपा-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा (BJP) अशी झाली आहे. म्हणजेच, राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा (Shiv Sena) उमेदवार निवडून आणावा लागेल, असे सूचक विधान आंबेडकर यांनी केले आहे.

“राष्ट्रवादीला स्वत: चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांना निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपाने राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असे म्हटले जाईल. केंद्राच्या हातात इथेनॉलचे लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपाकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडतील अस या निवडणुकीत घडू शकते.”

प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पुण्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५६ टक्के बालकांना प...

    January 31st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे कडक निर्बंध तसेच कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना ...

    अनेक राज्यात शाळेची घंटा वाजली

    September 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveदेशात कोरोनाचे केसेस कमी झाल्याने अनेक राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंजाब, हरयाणा, ...

    राज्यातील शाळा ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार; मुख्यमंत्...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुर...