1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

uddhav-thackeray-thefreemedia
Spread the love

उस्मानाबाद: उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायच्या आधी शहरांचे नामांतर केले. औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे केले. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यांनतर उस्मानाबादच्या नामकरणामुळे राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे.

ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाचे नावही बदलून दि. बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात येणार आहे. मात्र औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सामूहिक राजीनामे उस्मानाबादचे नाव धाराशिव केल्याने दिले आहेत. राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांना पत्र लिहून राजीनामे दिले आहेत. अल्पसंख्यांक प्रदेश सचिव मसुद शेख, पाच नगरसेवक, जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी दिले सामूहिक राजीनामे दिले आहेत.

यापूर्वी नामांतरानंतर लगेच औरंगाबाद काँग्रेसचे शहराध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही धडाधड राजीनामे दिले. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर झाल्यामुळे हिशाम उस्मानी यांनी राजीनामा दिल्यानंतर आतापर्यंत काँग्रेसच्या २०० मुस्लिम पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राज्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली वापरा

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजिल्हा परिषद अर्थ विभागाच्या बैठकीत शिक्षक संघाची मागणी वेतन अनुदान मिळाल्यानंतर राज्यातील प्रत्येक पंचायत ...

    “किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार…....

    November 17th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveत्रिपुरातील घटनेमुळे महाराष्ट्रातही हिंसाचाराचे दृश्य पहिला मिळाले. अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचा...

    वानखेडे तुम्ही दिशाभूल करत आहात’, नवाब मलिकांच...

    November 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveचित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे ...