1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway      2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

निवडणुकीचा मार्ग मोकळा

supreme court-thefreemedia
Spread the love

नागपूर: ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून बांठिया आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील निवडणुका घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. त्यामुळे ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग राज्यात मोकळा झाला आहे. हे आरक्षण मिळण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश आले आहे.

ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने सुरुवातीपासून प्रयत्न केले. केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा देण्यास नकार दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने समर्पित आयोग नेमून डेटा गोळा करण्याचे काम केले. महाविकास आघाडी सरकारने लढलेल्या कायदेशीर लढाईला अखेर यश मिळाले आहे. ओबिसी आरक्षण बाबत मा.सुप्रीम कोर्ट निर्णयाचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी करिता 27 ट्कके आरक्षन पुर्ववत करणेकरीता नागपुर कॉंग्रेस ओबिसी विभाग तर्फे गेले वर्षभर अनेक आंदोलने निदर्शने करुन निवेदन करण्यात आली. तसेच 28 मे 2022 ला बंटीया आयोगा कडे नागपुर शिबिर मध्ये निवेदन करुन मागणी करण्यात आली.

महाविकास आघाडी सरकार ने स्थापित केलेल्या जयंतकुमार बांठीया यांचे अध्यक्षतेखाली गठित समर्पित आयोगाच्या शिफारसी नुसार ओबीसी यांना 27%आरक्षण देऊन निवडणूक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे स्वागत व मा.न्यायलयाचे व महविकास आघाडी सरकारचे आभार नागपुर कॉंग्रेस ओबीसी विभागचे अध्यक्ष राजेश कुंभलकर, मोरेश्वर भादे महासचिव सह सर्व पदाधिकारीनी सर्वोच्च उच्चलयाचे मनःपूर्वक आभार मानले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंकजा मुंडे : डोकं ठेवून नतमस्तक होईन, पण…..

    November 22nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveएखाद्या गरीब फाटक्या माणसासमोर नतमस्तक होईल. ‘पण एखाद्या पदासाठी कुणासमोर हाथ पसरविण्याचे संस्कार आमच...

    भारत लवकरच ‘AYUSH Mark’ व ‘AYUSH v...

    April 20th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की भारत लवकरच पारंपारिक औषध उत्पादनांना ओळख पटण्यासाठी AYU...

    चेन्नईत ‘जल प्रलय’, 14 जणांचा मृत्यू;

    November 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसरकार अपयशी, सरकारविरोधात लोकांचा संताप तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. ड...