1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

JEE Main 2021 चा निकाल घोषित, 18 विद्यार्थ्यांना ‘रँक वन’ , महाराष्ट्राचा अथर्व तांबट अव्वल

abhijeet tambat
Spread the love

जेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना नंबर वन रँक मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली.

विद्यार्थ्यांना आपली गुणसंख्या सुधारण्याची संधी मिळावी यासाठी यावर्षी जेईई-मेनची परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलं सत्र फेब्रुवारी आणि दुसरं मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलं होतं. पुढील सत्राच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होत्या. मात्र देशात करोनाची दुसरी लाट आल्याने त्या स्थगित करण्यात आल्या होता. तिसरं सत्र 20-25 जुलैला आयोजित करण्यात आलं होतं, तर चौथं सत्र 26 ऑगस्ट ते 2 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलं होतं.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    बीडमध्ये कॉंग्रेसला धक्का ! मोदींचा राष्ट्रवादीत प्रवेश

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबीडमध्ये कॉंग्रेसला धक्का बसल्याचे वृत्त समोर आले आहे. तत्कालिन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवाद...

    अनिल परब- 28 युनियन आहेत, कुणाशी चर्चा करायची हे काम...

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर...

    शिवसेनेच्या ‘शिवसंवाद’ यात्रेने बंडखोर आ...

    July 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई – एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय नाटकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...