1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशात कोरोनाचे २० हजाराहून अधिक रूग्ण; ७० जणांचा मृत्यू

corona-thefreemedia
Spread the love

नवी दिल्ली: देशात शुक्रवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली. 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले असून 70 रुग्णांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी 8 वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 20,551 नवे बाधित आढळून आले आहेत. यादरम्यान 21595 लोकही बरे झाले.

गेल्या 24 तासांत 70 मृत्यूंची नोंद झाल्याने देशात महामारीमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,26,600 वर पोहोचली आहे, तर एकूण रुग्णांची संख्या 4,41,07,588 वर पोहोचली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेटही वाढून 5.14 टक्के झाला आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1,35,364 इतके आहेत.

गुरुवारी 16 टक्के वाढ

गुरुवारी देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सुमारे 16 टक्के वाढ झाली. काल, बुधवारी कोरोनाच्या 19,893 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 17,135 नवीन रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी यात आणखी वाढ होऊन 20 हजारांवर पोहोचले. गुरुवारी देशात 53 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला, तर शुक्रवारी 70 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच शुक्रवारी संसर्ग आणि मृत्यू दोन्ही वाढले. मात्र, गुरुवारच्या तुलनेत अॅक्टिव्ह केस कमी झाल्या. गुरुवारी सक्रिय रुग्णांची संख्या 1,36,478 पर्यंत खाली आली होती, जी शुक्रवारी आणखी कमी होऊन 1,35,364 वर आली.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सिंहाला मागे टाकून वाघ कसा बनला राष्ट्रीय प्राणी?

    July 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआंतरराष्ट्रीय वाघ दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ या खरे कारण नागपूर: आज आंतरराष्ट्रीय वाघ दिन आहे. ज्याला त्...

    सिमलामध्ये भूस्खलनामुळे 8 मजली इमारत एका क्षणात कोसळली

    October 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveहिमाचल प्रदेशातील शिमला येथे अति मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये एका आठ मजली इमारत एका क्षणात कोसळ...

    कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एवढ्या लोकांन...

    December 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकेंद्र सरकारतर्फे नित्यानंद राय यांनी दिली माहिती कलम ३७० जम्मू काश्मीरमधून हटवल्यानंतर जमीन खरेदीचे नियम श...