1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात

priyankaghandhi
Spread the love

जाणून घ्या काय आहे प्रकरण

उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी असलेल्या जगदिशपुरा भागात पोलीस कोठडीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं. लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वे वर त्यांना रोखण्यात आलं. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. जगदिशपुरा भागात कलम 144 लावण्यात आलं आहे. हे जमावबंदीचं कलम आहे त्यामुळे आम्ही त्यांना रोखलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रियंका गांधी यांचं ट्विट काय आहे?

‘अरूण वाल्मिकी यांचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय हवा आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊ इच्छिते. त्याबद्दल यूपी सरकार का घाबरतं आहे? मला तिथे जाण्यापासून का रोखलं जातं आहे? आज वाल्मिकी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गौतम बुद्धांचे उपदेश देतात. मात्र इथे भाजपचे लोक त्यांचे उपदेश धुडकावून लावत आहेत’ असं ट्विट त्यांनी भेटीसाठी जात असताना केलं होतं.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘तारीख बदल देंगे’ म्हणणाऱ्या पाकिस्तानी अँकरला...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveटी -20 वर्ल्ड कप 2021 ला 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. टी २० वर्ल्ड कप पाच वर्षांनंत...

    पंतप्रधान मोदींनी सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढी...

    June 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the love सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानवी संसाधनांच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदींनी हे निर्देश दिले...

    ‘भारताची वाटचाल रशियातील एकाधिकारशाहीच्या दिशेने’; प...

    October 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसंस्थात्मक रचना ताब्यात घेऊन मनमानीपद्धतीने काम केले जात आहे. खऱ्या अर्थाने देशात लोकशाही राहिलेली नसून हुक...