1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दक्षिण काश्मिरात सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक

Spread the love

अतिरेक्याला कंठस्नान, पोलिस शहीद

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील परिवान गावात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यामध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित एक अतिरेकी ठार झाला. यावेळी अतिरेक्यांशी लढताना जम्मू आणि काश्मीर पोलिस दलातील एक पोलीस कर्मचारी शहीद झाले. तर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरु असलेल्या या चकमकीत तीन सैनिक आणि दोन नागरिक जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

‘एक अतिरेकी मारला गेला आहे. दुर्दैवाने, दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू झालेल्या गोळीबारात आमचा एक पोलीस कर्मचारी रोहित कुमार चिबचा मृत्यू झाला,’ असे पोलिस महानिरीक्षक (काश्मीर झोन) विजय कुमार यांनी सांगितले.’दोन नागरिकांसह लष्कराच्या ३४ RR चे तीन जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सध्या चकमक सुरू आहे. ऑपरेशन संपल्यानंतर अधिक तपशील शेअर केला जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    CDS जनरल बिपिन रावत यांना अखेरचा सॅल्यूट करण्यासाठी ...

    December 10th, 2021 | THE FREE MEDIA

    Spread the loveCDS बिपिन रावत यांचे Mi-17 V5 हेलिकॉप्टर कुन्नूर, तामिळनाडू येथे क्रॅश झाले. या अपघातात सीडीएस जनरल बिपिन र...

    गुजरात, कर्नाटक प्रमाणे इंधनावरील व्हॅट कमी करा- पंत...

    April 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली – देशात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्...

    BrahMos Deal I ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसाठी भारताची प...

    January 28th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: भारत देश आता शाश्त्रास्त निर्यातदार देश बनणार आहे. या दिशेने फिलिपाइन्ससोबत मोठा करार करण्यात आला आ...