1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘ऐट राजाची अन् वागणूक भिकाऱ्याची’ अशी सरकारची अवस्था; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

Sadabhau Khot
Spread the love

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपश इतर पक्षांतील नेत्यांकडून वारंवार निशाणा साधला जातोय. आता माजी मंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ” महाविकास आघाडी सरकारने मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या शेतात गाढवाचा नांगर फिरविला आहे. ऐट राजाची वागणूक भिकाऱ्याची अशी सरकारची अवस्था झाली असल्याची घणाघाती टीका खोतांनी केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी माध्यमंही संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महापूर आणि अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी काल जे मदतीचा जीआर काढला आहे. राज्य सरकारच्या विरोधात आपण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही परिषद घेणार आहे. त्या जीआरची किसान परिषदेत होळी करणार आहे.

राजू शेट्टींच्या मिशीला शरद पवारांचे आमरस – खोत

शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या समस्येवर आंदोलन करणारे राजू शेट्टी यांच्यावर यावेळी सदाभाऊ खोत यांनी टीका केली. आत्तातरी तुम्ही शरद पवार यांच्या माडीवरून खाली उतरणार का? आमच्या मिशीला खरकट लागलं नाही अस काहीजण बोलत आहेत, पण त्याच्या मिशीला शरद पवार यांचे आमरस लागलं असल्याचे खोत यांनी म्हंटले आहे

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भाजप आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर रॉकेल बॉम्बहल्ला

    November 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveघटना सीसीटीव्हीत कैद, आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू पिंपरी चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे ब...

    जलआक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीसांचा आरोप

    June 15th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमराठवाड्यातील पाणीप्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष जालना: राज्यात सर्वत्र पाणीप्रश्न पेटला असून ते सोडवण्...

    मुंबईत शिवसेनेच्या खेळीने काँग्रेस घायाळ

    June 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveवादाचा परिणाम थेट महाविकास आघाडीवर? मुंबई : महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडत प्रक्रियेवरून महा...