1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारत बंदच्या आवाहनाला नांदेडात हिंसक वळण

Spread the love

नांदेडात अज्ञातांकडून चारचाकी वाहन व दुकानांची तोडफोड

उत्तर त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ आज मुस्लिम समाजाकडून बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद दरम्यान काही समाजकंटकांनी शिवाजी नगर येथे चार चाकी, दुचाकी वाहनांची तोडफोड करत दुकानांवर दगडफेक केली.

त्रिपुरा येथे मंगळवारी विश्व हिंदू परिषदेकडून बांगलादेशात होत असलेल्या हिंदुंविरोधी हिंसाचार विरोधात एका रॅलीचं आयोजन करण्यात आले होतं. या रॅली दरम्यान तोडफोड केल्याची घटना घडली होती.

त्याच धर्तीवर सदरील घटनेचा निषेध म्हणून काही मुस्लिम संघटनांच्या वतीने आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद दरम्यान नांदेड शहरातील शिवाजी नगर, डॉक्टर लाईन, देगलुर नाका, फुले मार्केट आदी भागात युवकाकडून दुकाने बंद करण्यासाठी दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. घटना स्थळी पोलिस फौज दाखल झाली असून सदरील प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत. या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

Claim Free Bets

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘MILAN 22 चा अनोखा समारोप सोहळा

    March 5th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveविशाखापट्टणम: 26 जहाजे, एक पाणबुडी आणि 21 विमानांचा सहभाग असलेल्या मिलानच्या 11व्या आवृत्तीचा सागरी टप्पा श...

    न्यायालयात स्थानिक भाषा वापरा; PM  मोदींचे सर्व न्या...

    April 30th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: दिल्लीतील विज्ञान भवनात उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांची परिषद सुरू झाली असून...

    आसाम येथील पूरस्थिती गंभीर ; ७३२ गावे पाण्याखाली

    August 30th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveआसाम येथील पूरची स्थिती भयावह झाली आहे. यंदा आसाम येथे पावसाळा हा तीन महिने उशीरा सुरु झाला. एकूण १६ जिल्ह्...