1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मोदी कर्मचां-यावर लवकरच प्रसन्न होणार

narendra modi
Spread the love

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांवर प्रसन्न होणार असून, लवकरच एक गुड न्यूज घेऊन येण्याच्या तयारीत आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची वय आणि पेन्शनची रक्कम वाढविण्याची शक्यता आहे. याबाबतचा सल्ला आर्थिक सल्लागार समितीने पंतप्रधानांना दिला आहे. यामध्ये देशातील लोकांचे सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीम सुरु करण्याचा विचार देखील केला जाऊ शकतो. असे विश्वसनीय सुत्रांकडून समजते.

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता अहवालानुसार, कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे याबाबत सरकारला शिफारस करण्यात आली आहे.

कौशल्य विकासाच्या अहवालानुसार, कार्यरत असणाऱ्या लोकांची संख्या वाढविण्यासाठी निवृत्तीचे वय वाढविण्याची गरज आहे. तसेच सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी देखील निर्णय घेण्यात येऊ शकतो. यात 50 वर्षांवरील व्यक्तींच्या कौशल्य विकासाबाबत देखील नोंद करण्यात आले आहे. जागतिक लोकसंख्येच्या 2019 च्या अहवालानुसार, भारतात 2050 पर्यंत 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. देशातील सुमारे 19.5 कोटी लोकसंख्या सेवानिवृत्तीच्या श्रेणीत येऊ शकते. भारतातील सुमारे 10 टक्के लोकसंख्या किंवा 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरिक श्रेणीत आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मला पार्टीचे निमंत्रण दिलं होतं… पण, मी पार्टीला गेल...

    November 8th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveक्रूझ ड्रग्ज प्रकरण दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील...

    राज्याततील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 ...

    October 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. ...

    भाजपची टीका; उद्धव सरकारचा गुंडांना धाकच नाही

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईतील साकीनाका इथल्या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागण...