1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘स्वाभीमानी’ शेतकरी नाही तर राजकीय संघटना; एल्गार ऊस परिषदेतून राजू शेट्टींवर आरोप

Spread the love

कोल्हापूर येथील शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तक्त्यात आंदोलन अंकुश, जय शिवराय शेतकरी संघटना व बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पाचवी एल्गार ऊस परिषद घेण्यात आली. यावेळी चालू हंगामात कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार देण्यात येणारी रक्कम पाचशे रुपये वाढवून द्यावेत. गळित हंगाम संपल्यानंतर उर्वरित ५०० रुपये न दिल्यास कायदेशीर लढाईने ऊस उत्पादकांना पाचशे रुपये मिळवून देऊ, असे धनाजी चुडमुंगे म्हणाले. यावेळी दीपक पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी संघटना न राहता राजकीय संघटना बनल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

यावेळी धनाजी चुडमुंगे, शिवाजी माने, बी. जी. पाटील, दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर प्रचंड टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी संघटना न राहता राजकीय संघटना बनली आहे. असा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी धनाजी चुडमुंगे म्हणाले, गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसास एफआरपीची रक्कम अधिक दोनशे रुपये, कायदेशीर लढाई केल्यास मिळणार आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या नेत्याने कोणताही आवाज उठवला नाही.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्यासह आठ मंत...

    March 23rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल लेफ...

    अशोक गेहलोत यांच्या कॅबिनेट विभागणीत गोंधळ; दिल्लीतू...

    November 22nd, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराजस्थान येथे काँग्रेस आधी पासून होती पण रविवारनंतर कॅबिनेटची पुनर्रचना झाली. कॅबिनेटमध्ये बदल झाल्यानंतर आ...

    धावपटू पी टी उषा, इलयाराजा, विजयेंद्र प्रसाद, वीरेंद...

    July 7th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर...