1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

….… हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे

Spread the love

‘भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती. खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळालं,’ असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौत हिने केल आह.

या वादग्रस्त विधानाचं तीव्र पडसाद देशभारत पडत आहेत.

कंगनानं एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखत देताना असं बोलली.

‘दुर्दैव हे आहे, व्यसनाच्या आहारी गेलेल्या नट-नट्यांनी काही तरी वक्तव्य करायचं, आणि प्रसार माध्यमांनी त्यांना आफाट प्रसिद्ध त्यांची स्वातंत्र्य सारख्या पवित्र आणि मोठ्या गोष्टीबद्दल कंगना रनौतसारख्या बाईनं असे वक्तव्य करण्याची औकात आहे का ?, हे आधी तपासून पहावे,’ अशा कठोर शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माध्यमांनी बोलताना टीका केली.

‘भगतसिंग पासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस पर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हुतात्मे पत्करले, त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता, आणि कंगना रनौतसारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणे म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे,’ असे माझं स्पष्ट मत असल्याचं शेट्टी म्हणाले.

Claim Free Bets

कंगना रनौत नेमकं काय म्हणाली ?
‘स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की, हे आपल्या भारतीयांचं नसेल.

त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं. ‘

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    इंदापूर शिक्षक पतसंस्थेत कवयित्री निर्मला मचाले-पवार...

    September 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंदापूर;इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसर या अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त शाळेच्या आदर्श ...

    २२ वर्ष एकहाती सत्ता राखलेली नगरपालिका घेतली ताब्यात

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादीचा काँग्रेसला अजून एक धक्का राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मांडीला मांडी लावून बसलेल्या राष...

    अधिवेशनात घुसलाय कोरोना; मंत्र्यासह ३५ जण बाधित

    December 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. देशात ओमिक्रॉनचं संक...