1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बोंडे व महाडीकपैकी धोका कुणाला?; फडणविसांना मिटकरीचा सवाल

obc-quota-row-maharashtra-bjp-chief-chandrakant- thefreemedia
Spread the love

आज दि १० जून रोजी महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान होत आहे. दोन तासात १५३ जणांनी मतदान केल्याची माहिती आहे. या निवडणुकीत खरी लढत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये आहे. दोन्ही पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून अपक्ष उमेदवारांना खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निकालावरून कळणार आहे.

या निवडणुकीत प्रत्येक आमदाराच्या मताचे स्वतःचे महत्त्व आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नेमका धोका कुणाला? महाडिक की डॉ. बोंडे?, असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

यावेळी अमोल मिटकरी यांनी अनिल बोंडे यांच्यावर देखील टीका केली. “भाजपने अनिल बोंडे यांची अवस्था महाभारतातील शकुनी मामा सारखी करुन ठेवली आहे. तुम्ही फक्त आपल्या गटार वाणीतुन ‘भांजे’ म्हणत फक्त पासे टाकत राहा कुरुक्षेत्रावरील युद्ध श्रीकृष्ण जिंकुन देणार”, असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे गिफ्ट सायंकाळपर्यंत

“भाजप कडून खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत .शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये कुठलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीचे राज्यसभेचे सर्व उमेदवार निवडुन येतील. चंद्रकांत पाटलांना वाढदिवसाचे हे सर्वात मोठे गिफ्ट सायंकाळपर्यंत मिळेल.” असे ट्वीट देखील मिटकरी यांनी केले आहे.

Claim Free Bets

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी भाजपचे तीन उमेदवार पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक. दुसरीकडे शिवसेनेकडे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी रिंगणात आहेत. आता या निवडणुकीत ४२ मतांऐवजी विजयासाठी ४१ मतांची गरज आहे. कारण अनिल देशमुख आणि मलिक यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदान करता येणार नाही. तर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाले आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कोरोना पाॅझिटिव्ह

    October 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात आणि राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना राज्यातील महत्वाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची म...

    भाजपबाबत दोन वर्षापूर्वी केलेली राज ठाकरेंची भविष्यव...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलवकरच राज्यातील सरकार स्थापनेचा प्रश्न सुटणार असून राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघ...

    लखीमपूर हिंसाचार; शरद पवारांची संतप्त प्रतिक्रिया

    October 5th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशेतकऱ्यांसोबत लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारासंदर्भात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस ने...