1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

2035 पर्यंत नेट झिरो कार्बन कंपनी बनण्याचं उद्दिष्ट; मुकेश अंबानींची घोषणा

mukesh ambani
Spread the love

भारतातील हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ हा सध्या जगापुढचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असून, त्याचे दुष्परिणाम आत्ताच दिसू लागले आहेत. तापमान वाढ कमी करण्यासाठी ठरवलेलं उद्दिष्ट साध्य केलं गेलं नाही, तर नजीकच्या भविष्यकाळात मानवजातीला गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावं लागणार असल्याचा इशारा दिला जात आहे.

हरित ऊर्जेची निर्मिती हा यावरचा एक महत्त्वाचा उपाय असून, या संदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 2035 पर्यंत नेट झीरो कार्बन कंपनी बनण्याचं उद्दिष्ट RIL ने ठेवलं असल्याचं अंबानी यांनी सांगितलं. ते आज इंटरनॅशनल क्लायमेट समिटमध्ये बोलत होते.

2030पर्यंत 100 GW एवढ्या अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती करणारे प्लांट्स उभारण्याचं लक्ष्य RIL ने ठरवलं आहे, असं अंबानी यांनी सांगितलं. आगामी काळात सौर ऊर्जानिर्मितीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. पुरेसा साठा, स्मार्ट मीटरचा वापर यांचं सौर ऊर्जानिर्मितीला साह्य होईल. कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी ग्रीन हायड्रोजनची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन कंपनी पुढचं नियोजन करत आहे, असं मुकेश अंबानी यांनी या परिषदेत सांगितलं

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत...

    October 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वा...

    पंकजा मुंडे: सत्तेसाठी पक्षाकडे भीक मागणे आपल्या संस...

    November 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजकारणात पद किंवा सत्तेसाठी पक्षाकडे भीक मागणे आपल्या संस्कृतीत नाही, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मु...

    राजकीय पेचातून चर्चेअंती मार्ग निघेल; शरद पवार

    June 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली: महाराष्ट्रात जे आता होतंय, ते गेल्या अडीच वर्षात दोनवेळा झालंय. हे तिसऱ्यांदा होतंय. सध्या महार...