1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियास अजून एक मोठा धक्का, प्रमुख खेळाडू जायबंदी

thumbnail-thefreemedia
Spread the love

टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानने रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. विश्वचषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला पराभूत न करु शकणाऱ्या पाकिस्तानने विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आणि टीम इंडियाला मोठा झटका दिला. दरम्यान भारतीय संघाची चिंता वाढवणारी अजून एक माहिती समोर आली आहे.

उजव्या हातावर चेंडू लागल्यामुळे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले आहे. हार्दिकच्या हातावर पाकिस्तानविरोधातील सामन्यादरम्यान चेंडू लागला होता. या सामन्यात हार्दिक आठ चेंडूंवर फक्त ११ धावा करु शकला. हातावर चेंडू लागल्यामुळे जायबंदी झालेली हार्दिक पांड्या क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. विस्फोटक फलंदाज अशी ओळख असणारा हार्दिक पांड्या जखमी झाल्यामुळे विराट कोहलीची चिंता वाढली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    हैद्राबाद एन्काउंटर बनावटच; सर्वोच्च न्यायालय

    May 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआदेशात न्यायालयाने ठेवला पोलीसांवर ठपका महाराष्ट्र राज्याच्या शेजारी असलेल्या आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथ...

    ज्या भारतीयांनी कोवीशिल्ड घेतले त्यांची क्वारटांईन म...

    October 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयूकेने अद्याप भारताच्या कोविडशील्डला डब्ल्यूएचओने मान्यता दिली नव्हती. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची परि...

    बिहार सरकारमधून भाजपला का केले हद्दपार ?

    August 10th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनितीश कुमारांनी सांगितले ‘हे’ कारण पाटणा: काल भाजपाशी काडीमोड घेत नव्या सत्ता स्थापनेचा दावा कर...