1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

गाजीपूर बॉर्डर नेशनल हायवे २४ येथील मार्ग शेतकऱ्यांनी खुला केला

thumbnail-thefreemedia
Spread the love

कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी गाजीपूर बॉर्डर नेशनल हायवे २४ येथील सर्विस लेन मार्ग खुला केला आहे. शेतकरी आंदोलन सुरु असल्यापासून एक वर्षाहून अधिक वेळेपासून हा हायवे बंद होता. ज्यामुळे दिल्ली येथील लोकांना ट्राफिकचा त्रास सहन करावा लागत असे. शेतकरी नेता राकेश टीकेत नेशनल हायवे २४ दिल्ली- गाजीपूर मुर्गा मंडी कडे जाणाऱ्या मार्ग खुला केला आहे. गाजीपुर बॉर्डर येथून शेतकरी उठले आहेत. शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे कि, हा मार्ग त्यांनी बंद केलेला नसून पोलिसांनी रोखून ठेवले होता. सर्विस लेन बंद असल्यामुळे हि संबंधित केस सुप्रीम कोर्ट मध्ये जाण्याचा विचार केला होता.

एकीकडे शेतकऱ्यांचे विरोध- प्रदर्शन सुरू होते तेव्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याकरिता आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. जस्टीस संजय किशन कौल आणि जस्टीस एम एम सुंदरेश यांच्या अंतर्गत सुनावणी होणार होती. याच वेळेस शेतकऱ्यांकडून विनंती केली गेली होती कि, या केसच्या सुनावणी दोन आठवड्या नंतर होणार होती. शेतकऱ्यांकडून वकील दुष्यन्त दवे पैरवी होते आणि सरकार कडून जनरल तुषार मेहता होते. या वेळेस सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले की, नियम हे पहिलेच बनले आहेत आणि त्यानुसार रस्ता मार्गे अडवल्या जाऊ शकत नाही.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “मुस्लीम महिलांनी घरातच हिजाब घालावा; प्रज्ञासिंह ठाकूर

    February 17th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील काही दिवसांपासून देशातलं राजकीय वातावरण हिजाब प्रकरणावरून तापू लागलं आहे. कर्नाटकमधून सुरू झालेल्या य...

    गुरूजी करणार इम्पिरिकल डेटा ‘कलेक्टींग’च...

    December 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveओबीसी आरक्षणासाठी सर्वांत मोठा अडसर असलेला इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम राज्यातील गुरुजींकडे सोपविणार अ...

    सर्जनशील लेखन स्पर्धेसाठी उत्साहाने 15 लाख 70 हजार ज...

    March 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाच्या पाचव्या सत्रामध्ये जगभरात...