1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“मला मुख्यमंत्री असल्यासारखच वाटतयं..”; कृषिकन्येच्या फडणवीसावरील कवितेने घातला धुमाकूळ

Spread the love

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटते, असे वक्तव्य केले होते. यावरून धुळ्यातील कृषिकन्या प्रियंका जोशी हिने कवितेतून देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. प्रियंकाने एक कविता लिहिली असून सध्या ती सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली असून सर्वत्र धूमाकूळ करीत आहे. काही महिन्यांपूर्वी ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. यावरूनच कृषिकन्या प्रियंकाने फडणवीसांवर निशाणा साधत ‘मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय’ ही कविता लिहिली आहे.

अशी आहे कविता…..

सत्ये माघ किती घोळक्यात गोंडा ग..

माझ्या काळजात रवला खुर्चीचाच झेंडा ग..

Claim Free Bets

मला भरलं मुख्यमंत्री पदाच वार ग…

मी मुख्यमंत्रिपदाचाच उमेदवार ग..

विरोधी बाकावर बसून काळीज तूटतय..

जेव्हा मी बघतोय उद्धव साहेबांच्या कामाकडं, मला मुख्यमंत्री असल्यासारखंच वाटतंय..

जेव्हा मी बघतो उद्धव साहेबांच्या प्रसिद्धीकडं, मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय..!

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मतदार जागृतीसाठी 16 नोव्हेंबरला विशेष ग्रामसभेचे निय...

    October 19th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण क...

    वाघावर स्वार होणे सोपे असते,पण…. :राजू शेट्टी

    November 26th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveराज्य सरकारने एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केली. मात्र कर्मचारी विलीन...

    आसाम येथील पूरस्थिती गंभीर ; ७३२ गावे पाण्याखाली

    August 30th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveआसाम येथील पूरची स्थिती भयावह झाली आहे. यंदा आसाम येथे पावसाळा हा तीन महिने उशीरा सुरु झाला. एकूण १६ जिल्ह्...