1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारतीय सैनिक शहीद होताहेत; तरी पाकीस्तिनसोबत टी-20 सामना खेळवणार का ?

Spread the love

ओवैसींचा भाजपाला सवाल

भारतात मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर काश्मिरी पंडितांना देखील आपला प्राण लागला आहे. तर भारतीय जवानही शहीद झाले आहेत. यावरूनच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते एका सभेत बोलत होते.

जम्मू काश्मीरच्या पुँछमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेल्या हल्ल्यातील शहिदांबद्दल बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केला. तसेच भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टी-20 सामन्यालाही त्यांनी विरोध केला आहे.

ओवेसी म्हणाले की, ‘काश्मीरमध्ये आमचे नऊ जवान शहीद झाले आहेत आणि भारत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसोबत टी 20 मॅच खेळणार, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान केंद्र शासित प्रदेश असलेल्या काश्मीरमधील हत्या रोखण्यात भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सपशेल अपयश आलं आहे. तपास यंत्रणा आणि गृहमंत्री काय करतायतं, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नितेश राणेंना कोल्हापूरला हलविले; छातीत दुखू लागल्या...

    February 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपाचे आमदार नितेश राणे यांचा कोठडीमधील मुक्काम वाढला आहे. नितेश राणेंना कोर्टाने १८ फेब्रुवारीपर्यंत न्या...

    कोविशील्डचे उत्पादन 50 टक्क्यांनी कमी करणार; अदर पून...

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशात एकीकडे करोनाच्या नव्या व्हेरियंट म्हणजेच ओमायक्रॉनने जगाची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे लसीकरणाचा वे...

    काय आहे १५२ वर्षांचा जुना राजद्रोह कायदा ?

    May 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आज ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोह कायद्यावरील सुनावणीदरम्यान केंद्र आणि राज्य सरकारांना य...