1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नवाब मलिक यांनीच दंगल घडवून आणली; भाजप नेत्याचा आरोप

thumbnail-thefreemedia
Spread the love

त्रिपुरा येथील मुस्लिम समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. त्यातच अमरावती येथील मोर्चाला हिंसक वळण मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीच ही दंगल घडवून आणली असा खळबळजनक आरोप भाजप नेते हाजी अराफत यांनी केला आहे.

अमरावतीमधील दंगलीमागे नवाब मलिक यांचा हात असल्याचा आरोप हाजी अराफात यांनी केला आहे. मुंबईतून अमरावतीमध्ये पैसे पोहोचवण्याचं काम नवाब मलिकांनी केलं असल्याचाही आरोप हाजी अराफत शेख यांनी केला आहे. नवाब मलिकांचे रझा अकादमीचे प्रमुख सईद नुरीसोबत जूने संबंध असून त्यांनीच ही दंगल घडवून आणली असा आरोप हाजी अराफत यांनी केला.

जेव्हा जेव्हा एनसीपीचं सरकार आलं सईद नुरी बिळातून बाहेर येतो, भिवंडी, आझाद मैदान सगळ्या दंगलीत यांचंच नाव येतं. नवाब मलिकांकडे ठोस पुरावे आहेत का की हे भाजपचं काम आहे, असा सवाल हाजी अराफत यांनी केला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    वडोदराला जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये ठरल की संजय...

    June 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: आज शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीचे सम्सन आले. त्यावेळी मीडियाशी बोलतांना संजय राऊत म्हणालेत की...

    संभाजीराजेंचा संत तुकारामांच्या अभंगातून शिवसेनेला टोला

    June 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमागील काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला अ...

    रजा अकादमीवर बंदी घाला : नितीश राणे

    November 13th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveत्रिपुरा घटनेचे पडसाद सध्या महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये पहायला मिळत आहे. काल दंगल सदृश्य स्थिती होती. ह्...