1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शिवसेना खासदार भावना गवळीच्या संस्थेवर ईडीचे छापे

bhavana gawli
Spread the love

भाजपा आणि शिवसेना पुन्हा यांनी पुन्हा एकत्र येऊन काम केले पाहिजे. हे दोन पक्ष विभक्त झाल्याने त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर होत आहे.” असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ते ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.

नारायण राणेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या “मी असतो तर कानाखाली वाजवली असती” या वक्तव्याबद्दल राणेंना अटक झाली. पण आता शिवसेना आणि भाजपमधील कटुता संपली पाहिजे.

आठवले म्हणाले की, “दोन मोठ्या पक्षांनी अशा प्रकारचे राडे करणं योग्य नाही. केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंविरोधात अशाप्रकारे गुन्हा नोंदवणे अयोग्य आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले पाहिजे.”

“देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली मला माहिती नाही. पण, यांच्यातील चर्चेमुळे सेना-भाजपा पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात. राणेंना अटक करण्याची शिवसेनेने घाई केली. राणे घाबरणारे नेते नाहीत. राणेंचं विधान घटनाविरोधी असेल तर शिवसेनेची वक्तव्यं देखील घटनाविरोधी आहेत.” असं आठवले यांनी म्हटलं आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागालँडमध्ये आता विरोध पक्षांविना सरकार चालणार, सर्व...

    September 20th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागालँड येथे मोठे राजकीय बदल झाले झाले आहे. शनिवारी सत्ता पक्ष आणि बाकी विरोधी पक्षांनी हातमिळवणी केली आहे....

    30 ऑक्टोबरपर्यंत संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान ...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर...

    Maharashtra School I राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु...

    June 6th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात महत्वाची म...