1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘अजूनही वेळ गेलेली नाही, युतीचा खेळ खेळू शकता’; आठवलेंचा भाजप सेनेला ‘काव्यमय’ सल्ला

ramdas athavale
Spread the love

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात शिवसेना-भाजपच्या संभाव्य युतीच्या चर्चेला नव्यानं तोंड फुटलं आहे. भाजप शिवसेना युतीच्या मुद्यावरूनच आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘काव्यमय’ सकारात्मक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

रामदास आठवले यांनी एका मराठी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना आणि भाजप पक्षाला सल्ला दिला आहे. ते म्हणाले,’अजूनही वेळ गेलेली नाही, अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर युतीचा खेळ यशस्वी होऊ शकतो’ असा सल्ला त्यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र, त्यांनी मांडलेल्या अडीच-अडीच वर्षाच्या प्रस्तावावर शिवसेना-भाजपमध्ये एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळं जे व्हायला नको होतं, ते झालं. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा स्वगृही परतावे,’ असा सल्ला आठवले यांनी दिला.

त्यांनी पुढे हटके स्टाईलमध्ये कविताही बोलून दाखवली आहे,’उद्धव ठाकरेंनी महायुतीत यावे आणि देवेंद्र फडणवीसांचे गीत गावे… फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे आणि उद्धवजींना घेऊन परत यावे,’

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    शिवसेना खासदार भावना गवळीच्या संस्थेवर ईडीचे छापे

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपा आणि शिवसेना पुन्हा यांनी पुन्हा एकत्र येऊन काम केले पाहिजे. हे दोन पक्ष विभक्त झाल्याने त्याचा विपरीत...

    नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी ...

    February 26th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशद्रोही मलिकच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक नागपूर: बॉम्बहल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्...

    मनरो शाळेतील बांधकामावर कोर्टाकडून स्टे; चुकीच्या प्...

    October 1st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभंडारा जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) १८६५ साली बांधण्यात आली. प...