1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

“मुस्लीम महिलांनी घरातच हिजाब घालावा; प्रज्ञासिंह ठाकूर

Spread the love

मागील काही दिवसांपासून देशातलं राजकीय वातावरण हिजाब प्रकरणावरून तापू लागलं आहे. कर्नाटकमधून सुरू झालेल्या या प्रकरणाचे पडसाद देशाच्या इतरही काही भागांमध्ये उमटू लागले आहेत. इतकंच काय, काही केंद्रीय नेते देखील यासंदर्भात विधानं करू लागले आहेत. यामध्ये आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा देखील समावेश झाला असून त्यांनी नुकत्याच केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या भाजपा खासदार असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भारतात हिजाब घालण्याची गरजच नाही, असं म्हटलं आहे. मुस्लीम महिलांनी मदरशांमध्ये हिजाब घालून जावं. पण शाळा-कॉलेजांमधअये हिजाब घालून जाणं चालणार नाही. मुस्लीम महिलांना त्यांच्या घरातच हिजाब घालायला हवा, कारण त्यांना त्यांच्या घरातच त्रास होत असतो”, असं त्या म्हणाल्या आहेत.

“हिंदू महिला सुरक्षित”

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिजाब प्रकरणावर केलेल्या विधानावरून वाद सुरू झाला आहे. “हिंदू सनातनी परंपरा मानतात. हिंदू धर्मात महिलेला देवीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे हिंदू महिला सुरक्षित असतात”, असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच, शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेलं चालणार नाही, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “भीती आहे, पंतप्रधान या पुलाचे उद्घाटनही करतील...

    January 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनियंत्रण रेषेजवळ (LAC) लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवरावर चीन पूल बांधत असल्याच्या वृत्तावरून काँग्रेस नेते राह...

    राज्याचे 4 थे महिला धोरण 2022 वर “कार्यशाला...

    February 14th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: स्त्री-पुरुष समानतेला चालना देणारे कायदे, धोरणे आणि कार्यक्रम विकसित करणे व त्याची अंमलबजावणी करणे ...

    देशात कोरोनाचे २० हजाराहून अधिक रूग्ण; ७० जणांचा मृत्यू

    August 5th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनवी दिल्ली: देशात शुक्रवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली. 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले असून...