1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

५ वर्षांनंतर भारतातून पेट्रोल नाहीसे होईल, असा दावा नितीन गडकरी यांनी केला

nitingadkari-thefreemedia
Spread the love

नागपूर: देशात इंधनाच्या किंमती वाढत असतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एक मोठे विधान केले. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना,भारतातील वाहनांमधील पेट्रोलचा वापर पाच वर्षांनंतर नाहीसा होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

त्यांनी असे देखील म्हटले कि यांच्या काळात कार, गाड्या या ग्रीन हैड्रोजन, इथेनॉल फ्लेक्स इंधन, सीएनजी, एलएनजी यावर चालतील.

नितीन गडकरी यांना गुरुवारी अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळेस केंद्रीय मंत्री निंतीन गडकरी यांना कृषी विद्यापीठाकडून “डॉक्टर ऑफ सायन्स” ने सन्मानित करण्यात आले.

गडकरी यांनी म्हटले कि आता विदर्भात तयार झालेल्या बायो- इथेनॉल चा वापर आता गाड्यांमध्ये केला जातो आहे. ग्रीन हायड्रोजनला विहिरीच्या पाण्याने बनविले जाईल आणि ७० रुपये प्रति किलो विकले जाईल. गडकरी यांनी असे देखील म्हटले कि, भारतातील वाहनांमधील पेट्रोलचा वापर पाच वर्षांनंतर नाहीसा होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Claim Free Bets

गडकरी यांनी असे देखील आवाहन केले कि कृषी संशोधक आणि तज्ज्ञ ह्यांनी येत्या पाच वर्षांत कृषी विकास 12 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर नेण्यासाठी काम करावे. महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय हुशार आहेत, त्यांना नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनामुळे ७ लष्करी जवानांचा मृत्यू

    February 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकामेंग (अरुणाचल प्रदेश): अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरच्या उच्च उंचीच्या भागात हिमस्खलनात अडकलेल्या सात ...

    ‘आपल्याच वहिनीवर ॲसिड फेकायला कुणी सांगितलं हो...

    August 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आधी अटक आणि नंतर सुटका झालेल्य...

    भाजपबाबत दोन वर्षापूर्वी केलेली राज ठाकरेंची भविष्यव...

    September 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलवकरच राज्यातील सरकार स्थापनेचा प्रश्न सुटणार असून राज्यात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकासआघ...