1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘फक्त ममता दीदीच पकडू शकल्या, नोटाबंदीमुळे काय नुकसान होईल ते…’: टीएमसी खासदाराने 5 वर्षांच्या ट्विटसह केंद्रावर केली टीका

Mamta
Spread the love

८ नोव्हेंबर २०१६ इतिहासात एक नवीन बदल घडवून आणणारा दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ वर्षात देशाला संबोधित करतांना ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याची मोठी घोषणा केली होती. विरोधी पक्ष नेते यांनी याविषयी चांगलेच ताशोरे ओढले आहे. नोटबंदीच्या घोषणेनंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ट्विटवरून तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सोमवारी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

ब्रायनने नोटबंदीला अर्थव्यवस्थेचा ‘काळा दिवस’ चा करार देत ट्विटमध्ये लिहिले आहे, ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री नोटबंदीची घोषणेच्या काही वेळेनंतर नोटबंदीमुळे होणारे नुकसान फक्त ममता बॅनर्जी पकडू शकल्या होत्या आणि या निर्णयाला निर्दयी घोषणेचे नाव दिले होते.

https://twitter.com/derekobrienmp/status/1457549324762501122

“नोटबंदीच्या घोषणेनंतर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ममता बॅनर्जी ने म्हटले होते कि, सरकारने या कठीण निर्णयाला मागे घ्यावे. परदेशातून काळा पैसा आणण्याचे दिलेले आश्वासन पंतप्रधानांना पूर्ण करता आलेले नाही, त्यामुळे आपले अपयश लपवण्यासाठी हे नाटक आहे. ही आर्थिक अराजकता आहे आणि भारतातील सामान्य लोकांवर आपत्ती आहे.”

नोटबंदी नंतर देशात चांगलीच खळबळ माजली होती. लोकांना नोटा बदलण्याकरिता बँकांच्या बाहेर लांब लांब रांगा लावाव्या लागत होत्या. नंतर सरकारने ५०० च्या व २००० च्या नवीन नोटा बाजारात आणल्या. सरकारने तर्क लावला होता कि नोटबंदीमुळे काळा पैशाला आळा घालता येईल.

Claim Free Bets
    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मोदी सरकार धर्मनिरपेक्ष देशाला सांप्रदायिक बनवत आहे;...

    December 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकाश्मीरमधील लोकांमध्ये परकेपणाची भावना असल्याचेही अब्दुल्ला म्हणाले! जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि न...

    मुकेश अंबानीचा राज्याला ‘जय महाराष्ट्र’;...

    November 6th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveरिलायन्स इंड्स्ट्रीज कडून स्पष्टीकरण…चर्चेला पूर्णविराम भारताचे जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे नाव आत...

    औरंगाबादेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजब जाव...

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveपेट्रोलच्या किंमती तर अमेरिका ठरवते; रावसाहेब दानवे आपल्या विनोदी आणि टोले मारण्याच्या भाषण शैलीसाठी प्रसिद...