1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

thumbnail-thefreemedia
Spread the love

केंद्र सरकारने इंधानावरचे उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील इंधन दर कमी करण्याचा निर्णय अखेर रविवार, २२ मे रोजी घेतला. त्यानुसार पेट्रोल २ रुपये ६ पैशांनी स्वस्त मिळेल तर डिझेल १ रूपया ४४ पैशाने स्वस्त होणार आहे. मात्र, राज्य सरकारने इतका कमी रुपयांनी इंधनावरचा दर कमी केल्यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने २,२०,००० कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे. असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा १५ टक्के आहे. इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान १० टक्के तरी भार घ्यायचा होता. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सणसणीत टीका केली आहे.

तसेच “अन्य राज्य सरकारे ७ ते १० रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने १.५ आणि २ रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते!” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    WORLD ENVIRONMENT DAY 2022 I येथे जागतिक पर्यावरणाच्...

    June 2nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: झारखंड येथील गुमला (GUMLA) जिल्हा प्रशासन हे येत्या ५ जून रोजी, जागतिक पर्यावरणाच्या (WORLD ENVIRON...

    Budget 2022I अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारी विषयी, ...

    January 31st, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: कोविडमधून बरे झाल्यानंतर, राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या संस...

    ‘हा नेहरूंचा नाही तर मोदीजींचा नवा भारत’

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजपचा थेट चीनला इशारा भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू नुकतेच अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. य...