1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

काल दिवसभरात देशात 50 हजार 407 कोरोनाबाधितांची नोंद, तर 804 जणांचा मृत्यू

covid cases-thefreemedia
Spread the love

देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मागील काही दिवसांपासून घट असल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देशात 50 हजार 407 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 804 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा कालपेक्षा कमी आहे. देशात काल 58 हजार 77 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर 657 जणांचा मृत्यू झाला होता. काल दिवसभरात देशात एक लाख 36 हजार 962 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 एवढी झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 3.48 वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 वर आली आहे. तर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पाच लाख सात हजार 981 एवढी झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 36 हजार 962 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 4 कोटी 14 लाख 68 हजार 120 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

त्याचबरोबर देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 172 कोटी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 46 लाख 82 हजार 662 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 172 कोटी 29 लाख 47 हजार 688 डोस देण्यात आले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आर्यन खान ‘की वर्ड्स’ गुगलवरून गायब

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुगल सर्च इंजिन हा अनेकांच्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. कोणतीही माहिती हवी असेल तर गुगल सर्...

    मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक’ ...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुंबई-कर्नाटक प्रदेशाचे नाव बदलून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ ठेवण्य...

    बाळासाहेब ठाकरे नसते; तर मोदींचे अस्तित्व केव्हाच सं...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र शिवसेना-भाजपमधील वाकयुद्ध शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर सुरुच आहे. दोन्ह...