1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

भारताचा पहिला इलेक्ट्रिक हायवे तयार होणार

nitin gadkari
Spread the love

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, भारताचा पहिला इलेक्ट्रिक हायवे लवकरच दिल्ली आणि जयपूर दरम्यान होण्याची शक्यता आहे.

गडकरी म्हणाले की, या दोन शहरांमधील महामार्ग बांधण्यासाठी त्यांचे मंत्रालय आधीच एका परदेशी कंपनीशी चर्चा करत आहे.

दिल्ली-जयपूर स्ट्रेच व्यतिरिक्त, दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वर इलेक्ट्रिक हायवे स्ट्रेचसाठी स्वीडिश फर्मशी चर्चा सुरू आहे.

गडकरींनी महामार्ग क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीचा आग्रह धरला आहे आणि यापूर्वी ईयूला देशात इलेक्ट्रिक हायवे बांधण्यासाठी आमंत्रित केले होते. ते म्हणाले की, २२ ग्रीन एक्सप्रेस वेवर आहेत आणि त्यापैकी सातवर काम सुरू झाले आहे.

“दिल्ली ते जयपूर पर्यंत इलेक्ट्रिक हायवे बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा अजूनही प्रस्तावित प्रकल्प आहे.

Claim Free Bets

आम्ही एका विदेशी कंपनीशी चर्चा करत आहोत,” असे गडकरी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

पेट्रोल आणि डिझेलचा वापर बंद करण्याचा आणि बस आणि ट्रक सारख्या सार्वजनिक वाहतुकीचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रुपांतर करण्याचे त्यांचे ध्येय असल्याचे गडकरी म्हणाले.

तत्पूर्वी, नितीन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेतला, ज्यामुळे दोन शहरांमध्ये रस्त्याने प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ जवळपास २४ तासांपेक्षा कमी होईल अशी अपेक्षा आहे.

जयपूर ते दिल्ली हे अंतर लवकरच फक्त दोन तासात पूर्ण होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    पंतप्रधानांच्या हस्ते संसद वाहिनीचा ‘श्रीगणेशा...

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा मुहूर्त साधून लोकसभा आणि राज्यसभा अश्या दोन स्वतंत्र वाहिन्यांचे एकत्रीकरण करू...

    संविधानामुळे समतेचे राज्य आले; फडणवीस

    December 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे देशात समतेचे राज्य आले. व्यक्ती हा जन्माने नव्हे, तर कर्...

    भारतीय महिला चालवतील जगातील सर्वात मोठा ओला इलेक्ट्र...

    September 13th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveभारतातील महिला ईव्ही क्रांती जगासमोर आणतील! इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीत जगातील सर्वात मोठी कंपनी बनणाऱ्या ओ...