1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे काम फक्त शरद पवारच करु शकतात’

Sharad Pawar NCP
Spread the love

शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर भाष्य केले. त्याचबरोबर महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणार का? यावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे.

यावर बोलण्यासाठी थोडा वेळ लागेल. सर्वांसोबत चर्चा सुरु आहेत. इतक्या घाईघाईने मी काही सांगू शकत नाही. सर्वच पक्षांबरोबर नेहमीच चर्चा सुरु आहे. पण समोरच्या पक्षाकडून प्रस्ताव आला तर त्यावर पक्ष विस्ताराने चर्चा करेल. ज्या राज्यात आम्हाला एकत्र यायचे आहे तिथल्या लोकांसोबत चर्चा केली जाते. आतापर्यंत ही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

गोव्यातही अशी आघाडी झाली तर त्याचे स्वागत आहे. नाही झाली तर आम्ही स्वबळावर लढू. आम्ही गोव्यात 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु. शिवसेना आणि गोव्याचं भावनिक नातं आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    काँग्रेसमध्ये ४० टक्के तिकीट महिलांना मिळणार..!

    October 20th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ४० टक्के महिलांना तिकीट देणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या सरचिटणीस...

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते हॅक करण्याच...

    January 12th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveकेंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाचे (आय अँड बी) ट्विटर अकाउंट हॅक झाल्याच्या प्रकार बुधवारी घडला. हे खा...

    भारतीय व्यापाराला हजारो कोटीचा फटका, आयात – नि...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveतब्बल 20 वर्षांनंतर तालिबान्यांनी पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. याचा थेट परिणा...