1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘हिंमत असेल तर आघाडी सरकारचा पाठींबा काढून दाखवा’; रामदास आठवले

nana-patole-thefreemedia
Spread the love

बीड : राष्ट्रवादीने खंजीर खुपसला असे तुम्ही सांगत आहात. खंजीर खुपसल्यामुळे तुम्ही रक्तबंबाळ झालात, तरीही तुम्ही तिथेच! म्हणजे, सत्तेसाठी सोबत आहात. जर तुमच्या मध्ये हिम्मत असेल तर आघाडी सरकारचा पाठींबा काढून दाखवा, असे आव्हान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय असे म्‍हटले होते. यावर बीड यथे पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असतांना आठवले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत चार राज्यात आमचे सरकार आले आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही.

मोदींचा सामना करणे हे कुणाचही काम नाही. ‘सबका साथ सबका विकास’ ही भूमिका घेऊन मोदीजी काम करत आहेत. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकणार, यात शंका नाही. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बोलणाऱ्यांना मोदीजींनी भाजपमधून काढून टाकले आहे. असेही आठवले म्हणाले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अयोध्या प्रकरणी राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या खासदारास...

    May 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या भेटीपूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी नाहीतर त्यांना अयोध्येत...

    ओबीसी आरक्षण विदर्भातील ३८ नगरपंचायतीच्या १०५ जागांन...

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveओबीसी आरक्षणाच्या जागांवर स्थगिती विदर्भात २१ डिसेंबरला ३८ नगरपंचायती तसेच गोंदिया व भंडारा जिल्हा परिषदेची...

    पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आग...