1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘बायकोने जरी मारले तरी, आघाडीतील नेते सांगतील केंद्र सरकारचा हात आहे’; देवेंद्र फडणवीस

Fadnavis
Spread the love

महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये सध्या अतिवृष्टी, नुकसान भरपाई यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. दरम्यान भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. या महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. प्रत्येकवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. या आघाडीतील नेते बायकोने जरी मारले तरी सांगतील कि, या मागे केंद्र सरकारचा हात आहे, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली.

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोट-निवडणुकीसाठी उपस्थिती लावली. यावेळी आयोजित प्रचारसभेट ते म्हणाले की, या सरकारची प्रवृत्ती मिळेल त्यामध्ये खाऊ लागले आहेत. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, पाच वर्षात एकाही शेतकऱ्यांचे विजेचे बिल आम्ही सत्तेत होतो तेव्हा कापले नाही. मात्र, या आघाडी सरकारने शेतकर्याना अंधारात ठेवले. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षात शेतक-यांना एक फुटकी दमडीही दिली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केली आहे

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुख्यमंत्री आणि शरद पवारांमध्ये सह्याद्रीवर चर्चा; भ...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सह्य...

    पीक विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नांना यश ज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना २५ टक्के रक्कम आग...

    ‘स्मृतिगंध’कार कवयित्री सुधा मेश्राम साह...

    September 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअर्जुनी/मोरगाव : झाडीबोलीशी सदैव एकरूप असलेल्या तसेच मराठी भाषा सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटत असलेल्या अर्जुन...